सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

आरक्षण रद्द – मुद्द्यामागचा मुद्दा

मुद्दा हा नाहीए साहेब, की मागासवर्गीय लोकांचे आरक्षण राकॉं च्या उप मुख्यमंत्र्याने रद्द केले. मुद्दा हा आहे की मागासवर्गीय लोकांचे आरक्षण रद्द केल्यानंतर, त्या आरक्षणांवर , त्या आरक्षित टक्क्यांवर कोणाला आरक्षण देणार?
मागील वर्ष भराची क्रोनोलॉजी जर बघायला गेले तर मराठा आरक्षण कसे ही करून पास होणार नाही ह्याची काळजी घेण्यात आली. त्यानंतर ११०० पोलिस भरती फक्त मुस्लिम कॅटेगरी साठी अशी वाच्यता करण्यात आली.
साहेब, पोलिसात जर मुसलमानांची भरती झाली तर काय होईल? कल्पना करा..
हे महाराष्ट्र सरकारमध्ये भरती झालेले मुसलमान पोलिस, फक्त गैर मुस्लिम लोकांवर गुन्हे दाखल करणार. मुस्लिम लोकांना कसे ही करून गुन्हा केला असताना सुद्धा एफआयआरमध्ये मुस्लिम गुन्हेगारांना झुकते माप देणार.
गैर मुसलमान लोकांना गुन्हा केला नसताना सुद्धा अडकवणार. आणि कालांतराने गैर मुसलमान लोकांचे जगणे असह्य करणार. महाराष्ट्रात गैर मुसलमानांना पळता भुई थोडी होणार.
मुसलमान लोकांची मुंबई पोलीस मध्ये भरती म्हणजे आपल्या पायावर कु-हाड मारुन घेण्याचा प्रकार आहेत. गैर मुसलमान लोकांच्या जीवनातला राम काढून, त्राहि माम जगण्याचे लोढणे, त्यांच्या गळ्यात बांधण्याचा घाट आहे.
त्यानंतर अजून एक बातमी आली की मविआ. सरकार मुसलमानांना ५% आरक्षण देणार. म्हणजे जे आरक्षणाचे स्लाॅट्स रद्द करण्यात आले ते स्लॉट्स मुस्लिम आरक्षणाने भरण्याची कवायत सुरू आहे, असे म्हणण्यासाठी पुर्ण वाव आहे. “मराठ्यांनो” आरक्षणाच्या मोठ्या ठेंग्यासाठी तयार रहा.
ज्या मुसलमान रेजिमेंट ने पाकिस्तान शी युद्ध करायला नकार दिला, त्यामुळे ती अख्खी रेजिमेंट भारतीय सेनेला बंद करावी लागली, तीच चुक आताचे महाराष्ट्र सरकार करत आहे. उद्या हिंदू – मुसलमान भांडणं झाली, साधी मारपीट झाली मुसलमानांबरोबर, नुसती बाचाबाची झाली, तर हे मुसलमान पोलिस कोणाला न्याय देणार?? हे लोकं खोट बोलायला घाबरत नाहीत, भारतीय संविधानाला घाबरत नाहीत, अल्लाच्या नावाखाली काफिरांची हत्या – हा पुण्याचा मार्ग, अशी ह्यांना शिकवण. अशा परिस्थितीत पोलिस भरतीसाठी मुसलमानांची भरती म्हणजे वैयक्तिक सार्वभौमत्वाला सरळ सरळ आव्हान आहे, गैर मुसलमान समाजाला अस्तित्वाचा धोका आहे.
जोपर्यंत हिंदू बहुल आहे तोपर्यंत सेक्युलर, सेक्युलॅरिझम हा शब्दप्रयोग. एकदा मुस्लिम बहुल क्षेत्र झाले की “नो सेक्युलॅरिझम” फक्त “सुंताकरण”. परत एकदा काश्मिरी हिंदू पंडिता सारखे रेफ्युजी कॅंप मध्ये राहाण्याची नामुष्की.
दुसरा मुद्दा येतो ही सगळी सत्तेत बसलेली मराठा राजकारणी जमात, मुद्दामपणे ह्यांनी मराठा आरक्षण येवू दिले नाही, जेणेकरून हा मराठा आरक्षण टक्केवारी चा स्लॉट ओपन राहिल, ह्याची व्यवस्था करताहेत.
मला खरं म्हणजे लाज वाटते की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, हिंदवी स्वराज्य स्थापन करू शकतात, लांड्या पायजाम्या विरूद्ध, मिशी रहित दाढी विरुद्ध, आज तेच मराठ्यांचे मावळे-लांड्या पायजाम्याचे नाडे बांधण्यासाठी, आपल्या हिंदू बांधवांचे एक एक आरक्षण रद्द करुन, डोळ्यात सुरमा घालून बसणा-यांच्या दाढ्या कुरवाळत आहेत, आरक्षणाचे स्लॉट्स गाई खाणा-या गोल टोपी वाल्यांसाठी उघडे करीत आहेत.
ही धोक्याची घंटा आहे. आणि हिंदू जनांसाठी शेवटला अलार्म आहे.
मविआ कोरोना सरकार आल्यापासून खरेच् पुर्ण महाराष्ट्र कोरोनाग्रस्त झाला आहे आणि लकवा मारल्यागत पडित झाला आहे.
अशा पडित महाराष्ट्रात आरक्षित मुसलमान भरले तर महाराष्ट्राचे इस्लामी करण होण्यास वेळ लागणार नाही.
सरकार मध्ये असलेले मराठा मावळे हे वरकरणी जरी छत्रपती शिवाजी महाराजांचे दिसत असले तरी हे सगळे मुसलमानांचे हस्तक, महाराष्ट्राचे लवकरात लवकर इस्लामी करण करण्याच्या हेतूने मार्गस्थ आहेत. त्या हेतूने ह्यांची वाटचाल सुरू आहे.
भाजपा ने हा सगळा कट हाणुन पाडणे अतिशय गरजेचे आहे. पण असा प्रखर प्रयत्न अजुनतरी भाजपा कडून होताना दिसत नाही.
हिंदुंचा विश्वासघात करुन मिळवलेली सत्ता
जर टिकवायची असेल तर हिंदू लोकांची रसद संपवा, मुसलमानांना प्राधान्य देवून आपली मतांची संख्या वाढवण्याच्या फिराकित, हे कोरोना बाधित,, मविआ बांडगूळ सरकार, हिंदू संस्कार आणि हिंदू जनमानस, हिंदू संस्कृती वर कुठराघात करायला निघाले आहेत.
मागासवर्गीय आरक्षण रद्द, मराठा आरक्षण नाही, हे सगळे बहाणे आहेत. खरं कारण नवीन उपाय, मुसलमान मतं वळवायच्या दृष्टीने गैर मुसलमान समाजावर अत्याचार करण्याचा हा प्रकार आहेत. आणि मुसलमानांची गठ्ठा मते मिळवण्यासाठी चाललेला उपद्व्याप आहे. इतिहास बघा तुम्ही मुसलमानांचा, मुसलमान कोणाचाच झाला नाही, वेळ आली की मुसलमान हा फक्त मुसलमान असतो आणि त्याला त्याचा धर्म प्रिय असतो.
हिंदू आणि गैर मुसलमान जनांनो जागा हो, रात्र वै-याची आहे. आणि महाराष्ट्राचे राज्यकर्ते मुसलमानांचे दुत आहे आणि महाराष्ट्राची रयत दुतर्फा कोंडीचा मार झेलत — “वो सुबह कभी तो आएगी” चा इंतजार करत, राष्ट्रपती राजवट कधी लावताय, अशी तृषार्त नजरेने आस लावून बसली आहे.

भाई देवघरे

Leave a Reply